रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

हनुमान मंदिर बामणी

गावात गेल्यावरच गावाच महत्त्व गावानच दिलं
महत्वाचे म्हणजे जीवनदान मला त्या हनुमानानेच दिलं

घरातील एक एक व्यक्ती त्या हनुमानाचा भक्त आहे
खर सांगायच तर आमच्या उसळत्या अंगात त्या ग्रामदैवताचेच रक्त आहे..........
                              ऋषिकेश पवार (बामणी )
                          9657695783

1 टिप्पणी:

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...