मि नाही म्हणणार
कर तु आगेकूच
आपल्या आयाबहीणीचा विचार
कर आता तुच
हे मराठे काय करणार असा
मिडियाचा झालाय भ्रम
या मुकमोरचयाचे रुपांतर हिंसक मध्ये झाल्यावर
सरकार सुध्दा पडेल नम
माझ्या मराठ्यांच्या साठिही आहे ना बनवले
आंबेडकरांनी संविधान
या गोष्टीचे आमच्या मराठा
आमदारांनाच नाही भान
आपल्या हक्काच्या गोष्टी
मागुन घे भावा
नाहीतर म्हातारपणीही आपल्याला
चोळत बसावा लागणार मावा
या 18सिटीचा घेतात
काहीजण फायदा
मग काय आमच्या नशिबी
कोर्टात येरजारयाचाच वायदा
सर्वांना आहे ना भारतात
समान कायदा लागू
मग विनाकारण बसतात आमचे
जेलमध्ये सोन्यासारखे राघू
पोलीस भरतीत गेले तर आम्हाला
नाहीत रिक्त जागा
पुन्हा नोकरीसाठी लावावा लागतो
कुठेतरी धागा
याचा विचार करून बग माझ्या वाघा.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा