👬⛳निवडणुकीतील खरे बोल⛳👬
निवडणूक काळात आपल्या मित्रांसोबत तेवढेच प्रेमाने रहा
सगळेच आपले भाऊबंद आहेत
निवडणूक लढविणार आहेत तो एक आत्मियतेचा विषय आहे तेव्हा मनोभावे रुसुन राग धरून चालणार नाही. आपल्या आपल्या मित्रांबरोबर आहोत तसेच वागावे.बदल होता कामा नये.
आपल्याच विकासात्मक भावनेवर अवलंबून असेल ते गावचे सरपंच पद .
तेव्हा आहात तेवढ्याच प्रेमाने रहा.
निवडणूक काय 1 महीन्यात संपेल .
#Unity is symbol of #strainth
ऋषिकेश नानासाहेब पवार (लांडे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा