शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

मराठवाड्याची व्यथा by राहूल गरड बामणी

#मराठवाडा...
#उस्मानाबाद_तुळजापूर_लातूर_बीड या #मराठवाड्या च्या 4 भागात एकही #नदीचा_उगम तर नाहीच , पण सध्या च्या घडीला #पाऊस ही नाही...
तस बघाला गेलं तर #महाराष्ट्रात सगळ्यात ज्यास्त #शेतकरी #आत्महत्या याच भागात होतात ,त्याच एकमेव कारण #जोडनदीचा एकही प्रकल्प इथल्या #राजकर्त्यांनी अमलात आणला नाही...
अजूनही आमच्या भागात #पाऊस नाही #शेतकरी अजून पण पावसाच्या आशेवर बसल्यात...
आमच्या भागात #जनावरांना_चारा_पाणी चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे...
सत्ताधारी वर्ग :- #खासदार_आमदार_पालकमंत्री_जिल्हाधिकारी
यांनी फक्त यांच्याच #तिजोऱ्या भरल्या , बाकीच्यांचा विचारच केला नाही,
का या #सत्ताधार्यांना वाटलं नाही आत्ता पर्यंत की एखाद्या #जोडनदीचा_प्रकल्प या भागात आणावा म्हणून , निवडणूक च्या वेळेस प्रत्येक #गाव_गावात येऊन हे लोक नुसती #अस्वासने देतात ,एकदा का निवडणूक झाली की मग कुठली #अस्वासने_वचने  पुन्हा मात्र 5 वर्षे त्या #गावाकडे_ढुंकून ही बघत नाहीत हे लोक ही खरी परिस्थिती आहे ...
यांनि फक्त यांच्या #तिजोऱ्या भरल्या ,#इस्टेटी वाढवल्या, आज पर्यंत का यांच्या मनात विचार आला नाही की #जोडनदी,किंवा #रोजगारनिर्माण करण्या साठी #MIDC #कंपन्या आपल्या भागात आणाव्या...
आज किती तरी नवतरुण आपलं शिक्षण न पूर्ण करता रोजगार साठी शहराकडे धाव घेतोय ,शहरात मिळेल ते काम करतोय अवघ्या 10 ते 12000 पगारावर काम करून आपल्या कुटुंब संभाळतोय....
का यांनी आजपर्यंत या भागात रोजगार निर्मिती केली नाही ,
नुसता जरी जोड नदीचा प्रकल्प यांनी सुरू केला आमच्या भागात तर तरुण वर्ग दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी ना करता आपल्या शेतीवर च आपलं अस्तित्व निर्माण करेल...
बोलण्या सारख खूप काही आहे पण आत्तापुरत एवढंच

#एक_शेतकऱ्याचा_मुलगा :-#राहुल_बलभीम_गरड
Mo No (8454961403)
#_जिल्हा_उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मैदान

मैदान तुझं मैदान म्हणत म्हणत  सणासुदाला पण  यांनीच घेतलंय रं माझ्या शेताच्या प्रश्नाचं  आजवर तरी कुणाच्या बा ला कळलंय रं सरकार काय करतंय ते ...