तो गेला त्याच आयुष्य सोडून
कारण समोरची व्यक्तीच त्याच्यासाठी तेवढी खास
त्याने आजवर कधी हक्क नाही गाजवला
कारण संस्कारिकतेन भरलेल्या लेकराला न दुखवण्याचा अट्टाहास
त्याला जरी झाला पराकोटीचा त्रास
गरज नसताना काळजी करणारा तो हमखास
ज्याने भावनेच्या नात्यात अतोनात जपलेला तो श्वास
परी कुठेतरी मनाला वाईट वाटतय
आपण चुकलो, चिडलो त्यामागचा स्वतः होणारा त्रास पण वेगळाच असतो नाही
आपण बोलून गेलो एक आणि समोर ऐकू गेले एक, तेंव्हा जीभ तर कापू का ?
हा तुच्छ विचार मनी येत नाही का रे ?
माझं दररोज हसून खेळून वागणे पण बंद झालंय
अस म्हणतात माझ्या सभोवतालची
मला आपसूक होणारा त्रास सहन करण्यापेक्षा
मला घेऊन तर गेलेला बरा
आपण यात पडल्यावर ज्या वाऱ्यात असतो
ते वारे आता ऋतूंना पण ओळखत नाही,
माझ्या अश्या निर्जीव शरीराला
अवकाळी ने पण फरक पडणार नाही
थोडं तरी समजून घ्याव का रे मला तू
मी पण कोणाच्या तरी अश्रूंसाठी स्वतः झुरलो आहे
माझ्यासाठी अपुसक अश्रू येणारा मला दिसलाच नाही
बग
माझ्या या वागण्याचा वेडेपणा नसेल समजत कोणाला
पण प्रेमाने पोट भरत नाही मग वेड लावलेच का या जीवाला
जीव लागला माझा झुरणीला ,जीव लागला आहे माझा झुरणीला
Rushi125😥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा