तुझ्यावर केलं होतं प्रेम आणि तुझ्यावरच अंतिम आहे
सांजवेळ येते जाते फक्त वेडापिसा झालाय माझ्या उतावीळ अश्रुचा थेंब
सांग एवढा तरी का लावलास जीव ह्या वेड्याला
जगणे अवघड झालय तोंड देऊ कोणाकोणाला
मीच वेडा होतो जो की आशेवरती जगलो
ह्या तुझ्या बोलण्याला खरंच जीवापाड ह्रदयात घेऊन बसलो
Rushi..♠️
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा